आठवणी येतात,
आठवणी हसवतात,
आठवणी रडवतात,
काहीही न बोलता
आठवणी निघून जातात,
तरीही आयुष्यात
आठवणीच राहतात।
याना सांभाळून ठेव,,,
कारण जेव्हा कुणीहीनसतं,
तेव्हा आपल्या जवळ फक्त
या आठवणीच उरतात....
अन् असे म्हणतात ना की....
" गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्तआठवणी "
आठवणी हसवतात,
आठवणी रडवतात,
काहीही न बोलता
आठवणी निघून जातात,
तरीही आयुष्यात
आठवणीच राहतात।
याना सांभाळून ठेव,,,
कारण जेव्हा कुणीहीनसतं,
तेव्हा आपल्या जवळ फक्त
या आठवणीच उरतात....
अन् असे म्हणतात ना की....
" गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्तआठवणी "
No comments:
Post a Comment