Friday, January 11, 2013

स्वामी विवेकानंद जयंती | महामानवास कोटी कोटी प्रणाम!

भारताचा सर्व जगावर विजय हेच आपल्यासमोर महान ध्येय आहे आणि प्रत्येकाने
त्यासाठी तयार असले पाहिजे. त्याहून काहीच कमी नको आणि त्याकरिता आपण
सिद्धता केली पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. भारतीयांनो,उठा
व आपल्या अध्यात्मिक ज्ञानाने जग जिंकून घ्या...
-स्वामी विवेकानंद
आज स्वामी विवेकानंद यांची जयंती, त्यानिमित्त ह्या महामानवास"मराठी
माणूस"कडून कोटी कोटी प्रणाम __/\__

No comments:

Post a Comment